राज्य सरकारने धार्मीक स्थळे खुली न केल्यास तीव्र अंदोलन केले जाईल-डॉ. हजारी

किल्लेधारूर दि.१३(वार्ताहर)  महाराष्ट्र राज्यातील धार्मीक स्थळे उघडण्याबाबत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्य सरकार च्या विरोधात मंदीराच्या द्वारा मध्ये आज उपोषन अंदोलन करण्यात आले त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी किल्ले धारूर च्या वतीने भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगराध्यक्ष डॉ.स्वरूपसिंह हजारी यांच्या नेतृत्वाखाली अंबाचंडी मंदीर धारूर येथे भजन , गोंधळी गित, देवीचे आरती करुन उपोषण  अंदोलन करण्यात आले.प्र

आज राज्यात भाजपाच्या वतीने धार्मिक स्थळ उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आले. शहराचे आराध्यदैवत श्रीक्षेत्र अंबाचोंडी देवी मंदिरात नगराध्यक्ष  डॉ. हजारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगराध्यक्ष डॉ.स्वरूपसिंह हजारी, कृषी उत्पन्न बाजार समीती सभापती महादेव  बडे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, संचालक बालासाहेब जाधव, मा. सभापती अर्जून तिडके, तालुकाध्यक्ष ॲड. बालासाहेब चोले, शहराध्यक्ष दताभाऊ धोत्रे, नगरसेवक संतोष  सिरसट, सचिन दुबे, बाळासाहेब खामकर, बालाजी चव्हाण, चोखाराम गायसमुद्रे, शेख एजाज, सुरेश लोकरे , युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश बडे, शहराध्यक्ष ॲड.मोहन भोसले, ॲड.नवनाथ पांचाळ, तुकाराम मुंडे, नरहरी नागरगोजे, नितीन नागरगोजे, दादासाहेब घोळके , बाबाराय मुंडे, माणीक तिडके, अंकुश नागरगोजे, शंकर देवा पूजारी, शिवाजी गोंधळी, खडके मामा उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!