#Heavy Rains
-
शेती विषयक
आजपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर; मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात येलो अलर्ट.
मुंबई दि.16 ऑक्टोबर – नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अर्थातच मान्सूनने महाराष्ट्राचा निरोप (Monsoon) घेतला आहे. गुरुवारी उर्वरित मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि…
Read More » -
शेती विषयक
मराठवाड्याला सतर्कतेचा इशारा; गुलाब, शाहिननंतर आता जवाद चक्रीवादळाचा धोका.
औरंगाबाद दि.8 अॉक्टोंबर – गेल्या दोन महिन्यांपासून बीड (Beed), औरंगाबादसह (Aurangabad) महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यावर तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून…
Read More » -
शेती विषयक
बीड, जालना, औरंगाबादसह पाच जिल्ह्यात पावसाचा इशारा; मॉन्सूनचा परतीचा प्रवास.
पुणे दि.8 अॉक्टोंबर – नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (Monsoon) परतीचा प्रवास सुरू झाला आहे. यातच कोकण, मध्य महाराष्ट्रात विजा, मेघगर्जनेसह जोरदार…
Read More » -
शेती विषयक
शेतकऱ्यांसाठी पंधरा दिवस चिंतेचे; अॉक्टोंबर हिटसह मुसळधार पाऊस.
मुंबई दि.3 अॉक्टोंबर – सप्टेंबर महिन्यापासून मराठवाडा, विदर्भात पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, गेले दोन-तीन दिवस ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे. शनिवारी…
Read More » -
शेती विषयक
शेतकऱ्यांना दिलासा; सहा विमा कंपन्यांना राज्य सरकारकडून निधी वर्ग.
मुंबई दि.2 अॉक्टोंबर – खरीपातील सर्वच पीकाचे अतिवृष्टीमुळे (heavy rains) नुकसान झाले आहे. या दरम्यान, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात…
Read More » -
शेती विषयक
436 मृत्यू तर 22 लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन उद्ध्वस्त; मराठवाड्यातील हाहाकार.
मुंबई दि.30 सप्टेंबर – राज्यात गुलाब चक्रीवादळाचा जोरदार फटका मराठवाड्याला बसला आहे. गुलाब चक्रीवादळाचे (cyclone) रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्याने…
Read More » -
शेती विषयक
‘गुलाब’ चक्रीवादळ दाखल; महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस धो धो पावसाचे.
मुंबई दि.26 सप्टेंबर – बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) ‘गुलाब’ चक्रीवादळ दाखल झाले आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, ओरीसा किनारपरट्टीला चक्रीवादळाचा…
Read More » -
शेती विषयक
मराठवाड्यात पुन्हा येलो अलर्ट; चक्री वादळाचाही धोका… किती दिवस राहणार पाऊस ? पहा सविस्तर…
मुंबई दि.25 सप्टेंबर – सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला थांबलेला पाऊस गेल्या आठवड्यापासून कोसळत आहे. मराठवाड्यात मुक्काम ठोकणाऱ्या पावसाने आणखी काही दिवस…
Read More » -
शेती विषयक
मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यांना अजूनही पावसाचा धोका; 24 तासात होईल मुसळधार.
मुंबई दि.22 सप्टेंबर – राज्यात गेल्या काही दिवसात पावसाने दांडी मारली होती. परंतु बंगालच्या उपसागरात परत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण…
Read More »